जळगाव न्यूज | प्रतिनिधी राजेंद्र परसे | खबर 24 एक्सप्रेस

जलगांव : महाराष्ट्रातील टीईटी (Teacher Eligibility Test) परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, रात्रंदिवस अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पेपरफुटीमुळे पाणी फेरले जात आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, प्रत्येक वेळी पेपरफुटी झाल्यानंतर चौकशीची घोषणा केली जाते, काही आरोपींना अटक होते आणि काही दिवसांत प्रकरण थंडावते. मात्र विद्यार्थ्यांचे गेलेले महिने, आर्थिक नुकसान, मानसिक ताण आणि करिअरमध्ये झालेला विलंब याची जबाबदारी कोण स्वीकारणार, याचे उत्तर सरकारने द्यावे.
“जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?” असा उपरोधिक सवाल करत त्यांनी सरकारवर टीका केली. दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली.
राजेंद्र परसे
जिल्हा प्रतिनिधी, जळगाव
खबर 24 खबर चौबीस एक्सप्रेस
Tags
टीईटी पेपरफुटी, TET Paper Leak, Maharashtra TET, महाराष्ट्र बातम्या, शिक्षण, परीक्षा, Paper Leak News, NCP Sharad Pawar, Jalgaon News, Education News, Breaking News Maharashtra
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7
One comment
Pingback: Alleged misconduct with a female student at a school in Panvel